Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगाव"जलतारा प्रकल्प शेतकऱ्यांनी शेतात राबवावा" – जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांचे आवाहन..

“जलतारा प्रकल्प शेतकऱ्यांनी शेतात राबवावा” – जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांचे आवाहन..

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाणी साठवण क्षमता वाढविणाऱ्या ‘जलतारा’ प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी केले आहे.

जलतारा प्रकल्पामुळे होणारे फायदे:-

जलसाठा वाढतो,
भूगर्भजलाची पातळी सुधारते,
शेतीला वर्षभर पाणीपुरवठा शक्य होतो,
उत्पादनात वाढ होते.

“जलसंधारण हेच शाश्वत शेतीचे भविष्य आहे, यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने पुढे येऊन योगदान द्यावे,” असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या